Skip to main content

Posts

10 वी पास आहात? पोस्टात नोकरी, परीक्षा नाही

  10 वी पास आहात? पोस्टात नोकरी, परीक्षा नाही भारतीय डाक विभागात 23,757 जागांसाठी मेगाभरती.. No Exam वेतन : रु. 24470 फक्त दहावी पास उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. 19 सप्टेंबर. Apply Link : https://indiapost.gov.in/gdsonlineengagement 38 पानांची संपूर्ण PDF जाहिरात वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..  CLICK HERE मोफत जाहिराती मोबाईलवर मिळवा. https://chat.whatsapp.com/Hv8ks0QrXgDEXIRf5pd4ZO?mode=hqrc शिक्षक ध्येय इंडिया हे क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz
Recent posts

शिक्षक दिन विशेषांक

  संपादकीय...   शिक्षक: भावी पिढीचे शिल्पकार               देश , समाज , वर्तमान , वास्तव , स्वप्न , भविष्य , व्यक्तीगत विकास यांना आकार देण्याचे खरे सामर्थ्य शिक्षणामध्ये आहे. शस्त्राने , पैश्याने , सत्तेने , कायद्याने माणूस घडविता येत नाही पण फक्त शिक्षणानेच हे शक्य आहे ते ते घडवू शकतो फक्त एक आदर्श शिक्षकच.             खरे शिक्षण माणसातील सर्वांगीण गुणांचा , कौशल्यांचा विकास करते. ज्या शिक्षणातून संस्कार संपन्न पिढी घडते , विचार समृद्ध होतात , राष्ट्राप्रती प्रेम निर्माण होते तेच यशस्वी शिक्षण होय. जर्मनी , स्वीडन , जपान हे देश शिक्षणावर सर्वाधिक खर्च करतात. आपल्याकडे राष्ट्रीय उत्पन्नाच्या साडे तीन टक्के खर्च केला जातो त्यात आता वाढ व्हायला हवी.             आजचा विस्कटलेला वर्तमान आणि अंधारमय भविष्यकाळ यांना आकार देण्यासाठी आवश्यक असणारे उत्कृष्ठ शिक्षण देणारा शिक्षक कसा असावा ?   ...

राज्यातील ४२ शिक्षकांना ‘कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार' जाहीर

  शिक्षक दिनी राज्यातील ४२ शिक्षकांना ‘कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार' जाहीर     राज्यातील शिक्षकांचे व्यासपीठ असलेले शिक्षक ध्येय, महाराष्ट्र; साई समर्पण संकल्प, नांदेड; श्री. विलास नामदेवराव व्हटकर, मुंबई, यशिता गार्डन नर्सरी, हिंगणघाट, जिल्हा वर्धा आणि आई कनकाई सामाजिक संस्था, होडगांव (कोंड), ता. माणगांव जि. रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनानिमित्त राज्यातील शिक्षकांसाठी 'कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कारा'साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमागे शिक्षकांच्या कामाला प्रोत्साहन देणे हाच मुख्य उद्देश होता.          राज्यातील शिक्षकांमधून दोन गटात ही स्पर्धा घेण्यात आली. प्राथमिक गटात (अंगणवाडी ते सातवी) २८ आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात (आठवी ते पदवीपर्यंत) १४ असे एकूण ४२ विजेत्या शिक्षिका, शिक्षकांची निवड करण्यात आली.   कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार विजेते :  प्राथमिक गटात (अंगणवाडी ते सातवी) आनंद हिरालाल जाधव, बिदर, कर्नाटक योगिता मधुकरराव भुसारी, अमरावती राजु बापूराव नागरगोजे, लातूर...

IBPS मध्ये 11,403 पदांसाठी भरती जाहीर

  IBPS मध्ये 11,403 पदांसाठी भरती जाहीर इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) यांनी कोणतीही पदवी उत्तीर्ण पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविले आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 21 ऑगस्ट 2026. संपूर्ण जाहिरात पीडीएफ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..  CLICK HERE 👉 Apply Link :   https://ibpsreg.ibps.in/csaxvijul26/ मोफत जाहिराती मोबाईलवर मिळवा.. https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0 शिक्षक ध्येय इंडिया ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपलब्ध.. https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

स्वातंत्र्य दिन विशेषांक

  संपादकीय...     आज आत्मपरीक्षण करण्याची गरज...                     आज आपण स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करतो आहोत. खरचं आपण स्वातंत्र्य आहोत का? आपला देश सुजलाम सुफलाम आहे का? आपणा सर्वांना अन्न, पाणी, निवारा, रस्ते, वीज, दवाखाने यादी जीवनावश्यक सुविधा मिळत आहे का? आपल्याला अपेक्षित असलेले स्वातंत्र्य म्हणजे बेरोजगारीपासून , गरीबीपासून , भ्रष्टाचारापासून , बेईमानीपासून गुन्हेगारीपासून , कुशासनापासून, महागाईपासून बरोबर ?  पण इतकं सर्वसमावेशक स्वातंत्र्य हवं असेल तर वैयक्‍तिक स्तरावर प्रश्‍न विचारण्या पलिकडे उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण करतो का ? हाही प्रतिप्रश्‍न स्वत:ला विचारला पाहिजे कारण निरीक्षण केले तर लक्षात येईल वरील प्रश्‍नांना सरकार , समाज याबरोबर प्रत्येक व्यक्‍तीही तितकाच जबाबदार असतो म्हणूनच त्याचे उत्तर शोधण्यातही एक व्यक्‍ती म्हणून सहभाग घेणे अगत्याचे ठरते.           संवेदनशील माणूस होण्याच्या परीक्षेत आपण नापास ह...

कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार २०२६ राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन

  र कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार २०२६   राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन शिक्षकांचे राज्यस्तरीय व्यासपीठ असलेले शिक्षक ध्येय , साई समर्पण संकल्प, नांदेड; श्री. विलास नामदेवराव व्हटकर, मुंबई, यशिता गार्डन नर्सरी, वर्धा आणि आई कनकाई सामाजिक संस्था, होडगांव (कोंड), ता. माणगांव जि. रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने   राज्यातील शिक्षकांसाठी ' कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कारा ' साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.   ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून शिक्षकांच्या कामाला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.    ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक वाचक वर्ग आहे.   पहिल्या वर्षी ५ सप्टेंबर २०२० रोजी ५९ विजेत्या शिक्षकांना पुरस्कार देण्यात आले होते. दुसऱ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२१ रोजी ५६ तसेच तिसऱ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२२ रोजी २०, चौथ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२३ रोजी ४२ पाचव्या वर्षी ५ सप्टेंबर २०...