Skip to main content

मंडणगड पॅटर्नची राज्यात अंमलबावणी

 



मंडणगड पॅटर्नची राज्यात अंमलबावणी


विद्यार्थ्यांना मिळणार महाविद्यालयातूनच जात पडताळणी प्रमाणपत्र 


विद्यार्थी बारावी नंतर इंजिनिअरिंग, मेडिकल, अग्री., आदी इतर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जात पडताळणी प्रमाणपत्रांची आवश्‍यकता असते. तो पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतो, पण त्याच्याकडे जात पडताळणी प्रमाणपत्र नसल्याने बऱ्याच वेळा प्रवेश मिळणे अवघड होते.

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने जात पडताळणी समितीतर्फे विद्यार्थांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. मंडणगड पॅटर्न नुसार विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जात पडताळणी प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे.


असा आहे मंडणगड पॅटर्न? मंडणगड (जि. रत्नागिरी) येथे जात पडताळणीची सर्व प्रक्रिया महाविद्यालयात केली जाते.  येथेच विद्यार्थ्यांचे प्रस्ताव स्विकारले जातात. समन्वयक समितीतील अधिकारी त्यातील त्रुटी जागेवरच दूर करून जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर करतात. महाविद्यालयातच तपासणी होत असल्याने त्यातून विद्यार्थ्यांचा वेळ व खर्चामध्ये बचत होत आहे. तसेच पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेण्याचा अगोदरच त्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र उपलब्ध होत आहे.


असे मिळवा जात पडताळणी प्रमाणपत्र:


विद्यार्थ्यांनी जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज 

 १)     CLICK HERE 


  2)    CLICK HERE 


या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरुन त्याची हार्ड कॉपी प्रिंट संबंधित लागणाऱ्या कागदपत्रांसह आपल्या महाविद्यालयात सादर करावीत. संबंधित महाविद्यालय ते सर्व जमा प्रस्ताव दिनांक १ ते ३१ डिसेंबर या काळात जिल्हा समितीकडे सादर करेल.

अशा रीतीने विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून जात पडताळणी प्रमाणपत्र वेळेपूर्वीच मिळू शकेल..




शैक्षणिक माहितीसाठी आजच आमच्या ग्रुपला जॉईन व्हा...


विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय 

Popular posts from this blog

आज मोबाईलवर पहा दहावीचा निकाल..

  आज मोबाईलवर पहा १० वीचा निकाल .. ‘या’ 4 वेबसाईट्सवर बघता येईल 10 वीचा निकाल  आज दुपारी एक वाजता ... क्लीक करा... खालील कोणत्याही एका लिंकवर... https://sscresult.mkcl.org https://sscresult.mahahsscboard.in https://results.digilocker.gov.in https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-10th प्रचलित शिक्षण पद्धतीत शिक्षकाची भूमिका आणि जबाबदारी.. https://shikshakdhyey.co.in/?p=599 आजच आमच्या ग्रुपला जॉईन व्हा https://chat.whatsapp.com/GSYgW6jVN4XA4ro3vf1gOi शिक्षक ध्येय: विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय  https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

राज्यातील महिलांसाठी कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025

  राज्यातील महिलां साठी   कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025 राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन ८ मार्च २०२५ जागतिक महिला दिनी निकाल होणार जाहीर शिक्षक ध्येय, मातृसेवा फाउंडेशन ठाणे, श्री. मिलिंद दीक्षित वर्धा, श्री. विलास व्हटकर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील महिलांसाठी ' कर्तृत्ववान महिला पुरस्कारासाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून महिलांच्या कार्याला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील उद्देश आहे.   ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक आणि विद्यार्थी वाचक आहेत. महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व नागरिकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या आधारावर उपक्रमाची निवड केली जाणार असून महिलांच्या कार्याला उत्तेजन देणे , त्यांचे कौतुक करून , प्रोत्साहना सह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. उपक्रम/प्रस्ताव अहवाल लेखनात खालील मुद्दे समा...

राज्यातील शिक्षकांसाठी कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार २०२५

  राज्यातील शिक्षकांसाठी   कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार २०२५   राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन शिक्षक ध्येय ,   मातृवृक्ष बहुउद्देशीय शैक्षणिक व सामाजिक संस्था, वर्धा आणि मंगल यश एज्युकेशन कन्सल्टन्सी, हिंगणघाट, वर्धा  यांच्या संयुक्त विद्यमाने   राज्यातील शिक्षकांसाठी ' कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कारा ' साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.   ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून शिक्षकांच्या कामाला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक वाचक वर्ग आहे.   पहिल्या वर्षी ५ सप्टेंबर २०२० रोजी ५९ विजेत्या शिक्षकांना पुरस्कार देण्यात आले होते. दुसऱ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२१ रोजी ५६ तसेच तिसऱ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२२ रोजी २०, चौथ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२३ रोजी ४२ आणि ५ सप्टेंबर २०२४ रोजी ३८  विजेत्या शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. गत पाच वर्षात राज्यातील एकूण २१५ शिक्षकांना ‘कर्तृत्ववान शिक्...