Skip to main content

जाणून घ्या: डॉ एपीजे अब्दुल कलाम पुरस्काराबद्दल...

 



डिसले गुरुजींना 'डॉ. ए पी जे अब्दुल कलाम प्राईड ऑफ इंडिया' पुरस्कार जाहीर




जाणून घ्या: डॉ एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार काय आहे? तो कोणाला, का आणि कधी तसेच कोणातर्फे दिला जातो? त्याचे स्वरुप काय आहे?


डिसले गुरूजींना तंत्रज्ञानातील अभिनव प्रयोगांमुळे केलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. 


 रणजितसिंह डिसले  गुरूजींनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.



 'ग्लोबल टीचर' पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजींना आता डॉ ए पी जे अब्दुल कलाम प्राईड ऑफ इंडिया या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. 

डिसले गुरुजींवर राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 


डॉ एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार काय आहे? तो कोणाला, का आणि कधी तसेच कोणातर्फे दिला जातो? त्याचे स्वरुप काय आहे?


डॉ एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार


डॉ एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार भारताचे 11वे राष्ट्रपति एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावाने तामिळनाडू सरकार द्वारा वैज्ञानिक विकास, मानविकी आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी केलेल्या कार्याबद्दल दिला जातो.


27 जुलै 2015 मध्ये डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या मृत्युनंतर 31 जुलै 2015 रोजी तत्कालीन तमिलनाडुच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावे डॉ एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार देण्याची घोषणा केली.


या पुरस्काराचे स्वरुप 5 लाख रुपये रोख, प्रमाण पत्र, आणि 8 ग्राम वजनाचे सोन्याचे पदक दिले जाते.


डॉ एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार केव्हा दिला जातो?


हा पुरस्कार प्रत्येक वर्षी भारताच्या स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्टला दिला जातो.


जॉईन व्हा...

https://chat.whatsapp.com/IxyzqNxw3FY9S5NP9KUUuO


Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा २०२४

  राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा   राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन! विजेत्यांना पारितोषिक , बालदिनी निकाल   शिक्षक ध्येय, रोटरी क्लब ऑफ यवतमाळ आणि रामशेज शिक्षण संस्था आशेवाडी, तालुका  दिंडोरी जिल्हा नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘ ऑनलाइन चित्रकला स्पर्धा – २०२४ ’ साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ ना नफा ना तोटा ’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे , त्यांच्या कलेचे कौतुक करणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.    ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक व विद्यार्थी वाचक वर्ग आहे. स्पर्धा आयोजनाचे हे पाचवे वर्ष आहे. राज्यातील विद्यार्थ्यांमधून तीन गटात ही ऑनलाइन चित्रकला स्पर्धा घेतली जाणार आहे. अ गट (इयत्ता पहिली ते पाचवी) ब गट (इयत्ता सहावी ते दहावी)   क गट (इयत्ता अकरावी ते पदवी)          विद्यार्थ्यांमध्...

आदिवासी विकास विभागाची नवीन जाहिरात प्रसिद्ध

  आदिवासी विकास विभागाची नवीन जाहिरात प्रसिद्ध   महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागात आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहायक, लिपिक, शिक्षण विस्तार अधिकारी, अधीक्षक - पुरुष, स्त्री, गृहपाल, ग्रंथपाल, लघुलेखक, प्रोजेक्टर ऑपरेटर इत्यादी विविध पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. आदिवासी विकास विभाग भरती जाहिरात अर्ज सुरवात 12/10/24 शेवटची दिनांक 12/11/2024 जाहिरात काळजीपूर्वक वाचावी...  CLICK HERE.. अर्ज करण्याची लिंक... https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/ 🪀 मोफत जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0 क्लास प्लस ॲप स्पर्धा परीक्षेसाठी... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

राज्यातील महिलांसाठी कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025

  राज्यातील महिलां साठी   कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025 राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन ८ मार्च २०२५ जागतिक महिला दिनी निकाल होणार जाहीर शिक्षक ध्येय, मातृसेवा फाउंडेशन ठाणे, श्री. मिलिंद दीक्षित वर्धा, श्री. विलास व्हटकर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील महिलांसाठी ' कर्तृत्ववान महिला पुरस्कारासाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून महिलांच्या कार्याला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील उद्देश आहे.   ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक आणि विद्यार्थी वाचक आहेत. महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व नागरिकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या आधारावर उपक्रमाची निवड केली जाणार असून महिलांच्या कार्याला उत्तेजन देणे , त्यांचे कौतुक करून , प्रोत्साहना सह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. उपक्रम/प्रस्ताव अहवाल लेखनात खालील मुद्दे समा...